नवचंडी वास्तू

नवचंडी हा विधी का करावा तर हा विधी सर्वविधीचा सार आहे. यात आपण कुलदेवीची पूजा करतो यामळु कुटुंबावर आलेले सर्व सकंट,अरिष्ट आणि सर्व बाधा दूर होतात. तसेच वास्तूत नवीन चैतन्य निर्माण होते. साकारामात वातावरण निर्माण होवनू आत्मिक बळ वाढीस लागते. हा विधी ३ दिवस चालतो. २ दिवस विधी व तिसऱ्या दिवशी अन्नदान करतात. हाच विधी २ दिवसात देखील करता येतो.
