नवचंडी
नवचंडी हा विधी का करावा तर हा विधी सर्वविधीचा सार आहे. यात आपण कुलदेवीची पूजा करतो यामळु कुटुंबावर आलेले सर्व सकंट,अरिष्ट आणि सर्व बाधा दूर होतात. तसेच वास्तूत नवीन चैतन्य निर्माण होते. साकारामात वातावरण निर्माण होवनू आत्मिक बळ वाढीस लागते. हा विधी ३ दिवस चालतो. २ दिवस विधी व तिसऱ्या दिवशी अन्नदान करतात. हाच विधी २ दिवसात देखील करता येतो.
वास्तूशांती
वास्तूशांती ज्यावेळी आपण नवीन घराचे निर्माण करतो किंवा नवीन वास्तू घेतो त्यावेळी निर्मिती पासून ते आपण राहायला येईपर्येंत अनेक संस्कार त्या जागेवर तसेच त्या वास्तूवर होतात. तसेच त्या जागेतील दोष, तसेच वापरलेल्या साहित्य चुना, विटा, वाळू, दगड यांच्यातील दोष (विज्ञानाच्या भाषेत व्हायब्रेशन ) नंतर त्रास देतात यालाच आपण वास्तू दोष म्हणतो. वास्तू दोष निर्माण होऊ नये किंवा वर सांगितलेले दोष नाहीसे व्हावे म्हणून हा विधी करावा हा तुम्ही नव्या किंवा जुन्या घरात करू शकतात हा सरासरी ५ तासाचा विधी आहे.
उदा. नवचंडी सह वास्तू, उदक शांती
